शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अस्वलाच्या हल्ल्यात बोरगाव येथील महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:14 IST

चिखली : शेतातील सोयाबीनची सोंगणी करीत असलेल्या एका  ५५ वर्षिय महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याने महिला गंभीर ज खमी झाली आहे. ही घटना तालुक्यातील बोरगाव काकडे येथे ३  ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणवन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेतातील सोयाबीनची सोंगणी करीत असलेल्या एका  ५५ वर्षिय महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याने महिला गंभीर ज खमी झाली आहे. ही घटना तालुक्यातील बोरगाव काकडे येथे ३  ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.बोरगाव काकडे येथील वडाचा माळ शिवारात सोयाबीन  सोंगणीसाठी गेलेल्या लक्ष्मी भास्कर दहीभाते वय ५५ वष्रे यय़ा  आपल्या स्वत:च्या शेतातील कामात व्यस्त असताना अचानक पणे अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. दरम्यान, लक्ष्मी  दहीभाते यांच्यासमवेत असलेला त्यांचा मुलगा हनुमान दहिभाते  व इतर मजुरांनी आरडाओरड करीत त्यांना वाचविण्यासाठी धाव  घेतली व सदर अस्वलाला हुसकावून लावले; मात्र यामध्ये  लक्ष्मी दहीभाते या गंभीर झाल्याने त्यांना तातडीने चिखली येथील  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील प्रा थमिक उपचारानंतर त्यांना बुलडाणा सामान्य रुग्णालयात रेफर  करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अमडापूर पोलीस  स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन  घटनास्थळी गावकर्‍यांसह अस्वलाचा शोध घेतला; मात्र तो  मिळून आला नाही. तर यापूर्वीही अस्वलाच्या हल्ल्याच्या घटना  घडल्या असून, यामध्ये बळीदेखील गेले असल्याने वन  विभागाने याबाबत गंभीरतेने कारवाई करावी, अशी मागणी होत  आहे.