शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

शहाणपण हा सर्व समस्यांवरील उपाय: सुहास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:23 IST

विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मनुष्याच्या जीवनातील सर्वच समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे. तो उपाय म्हणजे शहाणपण होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.जीवन विद्या मिशन, मलकापूर शाखेच्यावतीने जळगाव जामोद तालुक्यातील विविध शाळांमध्ये ‘घर तेथे जीवनविद्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवार २०  जानेवारीला जळगाव जामोद येथील जनता विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात तर मंगळवार २१ जानेवारी रोजी दि न्युरा हायस्कूल मध्ये ‘सदगुरूंचे अनमोल संदेश ’ हा कार्यक्रम झाला. यावेळी बारामती येथील सुहास पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर पुरूषोत्तम टेकाडे,  विजय चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी जनता विद्यालय, न्युरा विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सुमारे दीड विद्यार्थ्यांना ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा’, ‘जसा विचार तसा जीवनाला आकार’, ‘देतो तो देव’, ‘सावध तो सुखी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपरोक्त शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सदगुरू वामनराव पै यांच्या अनेक ग्रंथांची मागणी केली.

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद