शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शहाणपण हा सर्व समस्यांवरील उपाय: सुहास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:23 IST

विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मनुष्याच्या जीवनातील सर्वच समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे. तो उपाय म्हणजे शहाणपण होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.जीवन विद्या मिशन, मलकापूर शाखेच्यावतीने जळगाव जामोद तालुक्यातील विविध शाळांमध्ये ‘घर तेथे जीवनविद्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवार २०  जानेवारीला जळगाव जामोद येथील जनता विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात तर मंगळवार २१ जानेवारी रोजी दि न्युरा हायस्कूल मध्ये ‘सदगुरूंचे अनमोल संदेश ’ हा कार्यक्रम झाला. यावेळी बारामती येथील सुहास पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर पुरूषोत्तम टेकाडे,  विजय चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी जनता विद्यालय, न्युरा विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सुमारे दीड विद्यार्थ्यांना ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा’, ‘जसा विचार तसा जीवनाला आकार’, ‘देतो तो देव’, ‘सावध तो सुखी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपरोक्त शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सदगुरू वामनराव पै यांच्या अनेक ग्रंथांची मागणी केली.

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद