शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

किनगाव जट्टू परिसरात वन्य प्राण्यांचा हैदाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

किनगाव जट्टू : किनगाव जट्टू परिसरासह वसंत नगर, देवा नगर, खापरखेड या परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने ...

किनगाव जट्टू : किनगाव जट्टू परिसरासह वसंत नगर, देवा नगर, खापरखेड या परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. उगवलेली पिके वन्य प्राणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे.

किनगाव जट्टू परिसरातील शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. आधीच पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी उगवली नाही़ थाेडी फार उगवलेले पीक वन्य प्राणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राेहीचे कळप शेतातून मुक्त संचार करीत असल्याने नुकत्याच उगवलेल्या पिकांचे नुकसान हाेत आहे़ किनगाव जट्टूसह परिसरात मृग नक्षत्र पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. महागडे बी, बियाणे, रासायनिक खत आणून शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी इतर खरीप हंगामातील पिकाची लागवड केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली हाेती दरम्यान, २७ जून राेजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांची शेत जमिनी पाण्याखाली आल्याने जमिनी खरडल्या हाेत्या. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाल्यानंतर वन्य प्राण्यांकडूनही माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ त्यामुळे, शेतकरी हवालदिल झाला आहे. या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

४० ते ५० राेहींच्या कळपाचा वावर

परिसरात ४० ते ५० राेहींच्या कळपाचा वावर आहे. राेही उभे पीक फस्त करीत असून त्यांच्या धुमाकुळामुळे पिकांचे नुकसान हाेत आहे़ किनगाव जट्टू व वसंतनगर शिवारातील शकुंतला माळवदे, यमुनाबाई चव्हाण, शंकर लांडगे, दादाराव सोरमारे तसेच

भिकाजी रांधवण, संजय खडके यांच्या साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची शेतकऱ्यांनी केली आहे.