शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

बुलडाणा शहरात अकरावी प्रवेशासाठी एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये १ हजार ७०० विद्यार्थी क्षमता असून दरवर्षी १०० टक्के ...

बुलडाणा शहरात अकरावी प्रवेशासाठी एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये १ हजार ७०० विद्यार्थी क्षमता असून दरवर्षी १०० टक्के प्रवेश या महाविद्यालयात होत आले आहेत. गतवर्षी केवळ १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी अद्याप अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली नसली तरी विद्यार्थी प्रवेशासाठी तयारी करीत आहेत.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असण्यापाठीपागच्या कारणांचा शोध घेतला असता वर्षात ४ ते ५ वेळा महाविद्यालयात गेले आले. नंतर नाही गेले तरी चालते म्हणून मुलांचा ग्रामीण भागात ओढा असल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

म्हणून घेतला गावांत प्रवेश

शहराच्या ठिकाणच्या कॉलेजमध्ये घेतली जाणारी फी व ग्रामीण भागातील फीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरविले.

प्रतीक देशमुख, विद्यार्थी.

अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. ग्रामीण भागात शिक्षणाची चांगली व्यवस्था झाली असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फी परवडणारी असल्याने ग्रामीण भागात प्रवेश घ्यायचा आहे.

अर्जुन इंगळे, विद्यार्थी.

ऑफलाईन प्रवेश व्हावेत...

दहावी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेणे अडचणीचे ठरते. त्यामुळे ऑफलाईन प्रवेशच योग्य आहेत. या दृष्टीने शासनाने त्वरित पावले उचलावी.

- संतोष आंबेकर.

शहरामध्ये ऑफलाईन पद्धतीनेच दरवर्षी प्रवेश घेतले जातात. प्रवेश घेताना पालकांना अडचणी येऊ नयेत

याकरिता ऑफलाईन प्रवेशच योग्य आहे.

- डी. एस. लहाने.

शहरात अकरावीला प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ८

एकूण जागा - १७००

गेल्या वर्षी किती अर्ज आले - १४२०

किती जणांनी प्रवेश घेतला - १४२०

किती जागा रिक्त राहिल्या - ००