शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 14:03 IST

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचेकृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळाजिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला ...

ठळक मुद्देभारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापन दिन थाटात साजरा

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचेकृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळाजिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतरजिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदारहर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताईतायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्षश्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले,जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.    छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणून शासनशेतकºयांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, यायोजनेनुसार दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. यायोजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांना झाला आहे.जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या १ लक्ष ७० हजार ८५०शेतकºयांच्या ९१३.२७ कोटी रूपयांच्या कजार्ला माफी मिळाली आहे. तसेच दीडलाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८० शेतकºयांना ११८.६१ कोटी रूपयांचीकर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीशेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रियाआॅनलाईन असून ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत अर्ज भरावे.  राज्य शासनानेराज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णयघेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. यायोजनेतंर्गत जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रावर ४९ हजार ८११ शेतकºयांची एकुण८. ८९ लक्ष क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटीशेतकºयांच्या खात्यात ४२८.३८ लक्ष रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेलेआहे.