शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 14:03 IST

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचेकृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळाजिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला ...

ठळक मुद्देभारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापन दिन थाटात साजरा

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचेकृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळाजिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतरजिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदारहर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताईतायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्षश्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले,जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.    छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणून शासनशेतकºयांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, यायोजनेनुसार दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. यायोजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांना झाला आहे.जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या १ लक्ष ७० हजार ८५०शेतकºयांच्या ९१३.२७ कोटी रूपयांच्या कजार्ला माफी मिळाली आहे. तसेच दीडलाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८० शेतकºयांना ११८.६१ कोटी रूपयांचीकर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीशेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रियाआॅनलाईन असून ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत अर्ज भरावे.  राज्य शासनानेराज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णयघेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. यायोजनेतंर्गत जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रावर ४९ हजार ८११ शेतकºयांची एकुण८. ८९ लक्ष क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटीशेतकºयांच्या खात्यात ४२८.३८ लक्ष रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेलेआहे.