शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:47 IST

पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही  पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या  ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर  अधिग्रहण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील पाच गावांना टँकरने पाणीपुरवठानऊ गावातील विहीर अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही  पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या  ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर  अधिग्रहण करण्यात आले आहे.मेहकर तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होत  असते; मात्र यावर्षी पावसाळ्यातही पाणीटंचाई जाणवत आहे.  पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला  आहे; परंतु तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. नदी,  नाले, विहीर, तलाव, धरण अद्याप कोरडेच आहेत. पाण्याची पातळी  समाधानकारक नाही. ग्रामीण भागात अनेक गावात पाणीटंचाई  निर्माण होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी  अनेक गावातून प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत.  पावसाळ्याच्या दिवसातच जर तालुक्यात पाण्याची अशी गंभीर  परिस्थिती आहे, तर भविष्यात काय स्थिती असेल? मेहकर तालुक्यात  दुर्गबोरी, घुटी, पार्डी, वरवंड, बोथा या गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा  सुरू आहे. तर शेंदला, लोणीकाळे, निंबा, बार्डा, दुर्गबोरी, घुटी, पार्डी,  वरवंड, बोथा या गावच्या विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.