शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:47 IST

पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही  पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या  ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर  अधिग्रहण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील पाच गावांना टँकरने पाणीपुरवठानऊ गावातील विहीर अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटूनही  पावसाळ्यातसुद्धा मेहकर तालुक्यात पाणीटंचाई कायमच आहे. सध्या  ५ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावात विहीर  अधिग्रहण करण्यात आले आहे.मेहकर तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होत  असते; मात्र यावर्षी पावसाळ्यातही पाणीटंचाई जाणवत आहे.  पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला  आहे; परंतु तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. नदी,  नाले, विहीर, तलाव, धरण अद्याप कोरडेच आहेत. पाण्याची पातळी  समाधानकारक नाही. ग्रामीण भागात अनेक गावात पाणीटंचाई  निर्माण होत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी  अनेक गावातून प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत.  पावसाळ्याच्या दिवसातच जर तालुक्यात पाण्याची अशी गंभीर  परिस्थिती आहे, तर भविष्यात काय स्थिती असेल? मेहकर तालुक्यात  दुर्गबोरी, घुटी, पार्डी, वरवंड, बोथा या गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा  सुरू आहे. तर शेंदला, लोणीकाळे, निंबा, बार्डा, दुर्गबोरी, घुटी, पार्डी,  वरवंड, बोथा या गावच्या विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.