शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

राताळी येथील पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या राताळी येथील रोहित्र गेल्या आठ दिवसांपासून जळाले आहे़ त्यामुळे, गावातील पाणीपुरवठा ...

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या राताळी येथील रोहित्र गेल्या आठ दिवसांपासून जळाले आहे़ त्यामुळे, गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला असून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे़ जळालेेले राेहित्र तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे़

राताळी येथील रोहित्र नेहमी-नेहमी जळण्याचे सत्र सुरूच असून गेल्या आठ दिवसांपासून येथील रोहित्र पुन्हा जळाल्याने नागरिकांना कडक निर्बंधांच्या काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे रोहित्र जळाल्याने गाव अंधारात बुडाले असून गावाला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिठाच्या गिरण्याही बंद झाल्याने रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राताळी येथे गावठाणातील दलित वस्तीमधील आणखी एक रोहित्र मंजूर आहे. ते आणखी एक मंजूर रोहित्र जर मिळाले तर सदर रोहित्रावरील दाब कमी होऊन रोहित्र जळण्याची समस्या राहणार नाही, असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास लव्हाळे यांनी व्यक्त केले आहे. रोहित्र जळाल्याने गावात पाणीपुरवठा बंद, पिठाची गिरणी बंद, टी.व्ही. बंद, जनावरांना पाणी पाजण्याची गैरसोय होत असून दुसरीकडे निर्बंध़ त्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तेव्हा लवकरात लवकर हे जळालेले रोहित्र बदलून मिळावे व मंजूर असलेले आणखी एक रोहित्र लवकरात लवकर बसवून जुन्या रोहित्रावरील दाब कमी करावा, अशी मागणी राताळी येथील सरपंच अलका भानुदास लव्हाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी वीजवितरण अधिकारी यांना केली आहे.