शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:27 IST

उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५२ टक्के गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८२ टँकरची गरज पडणार असून, त्यावर सहा कोटी ...

उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५२ टक्के गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८२ टँकरची गरज पडणार असून, त्यावर सहा कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. यासोबतच ५३८ गावांत ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, १७३ गावांत नव्याने विंधन विहिरी घ्याव्या लागण्याची शक्यता असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे जवळपास ९४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसानेही पिकांना फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता व्यक्त होत होती, मात्र या उपरही जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी ६६७ अर्थात ५२ टक्के गावांत पाणीटंचाईची शक्यता कृती आराखड्यातून स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.