शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पाणीटंचाईच्या झळा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:33 IST

दिवसेंदिवस पाण्याची तीव्रता जाणवत असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु या पाणीटंचाईवर मात ...

दिवसेंदिवस पाण्याची तीव्रता जाणवत असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन आहे, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी शिळे झाले म्हणून वाया जाते, परंतु पाणी हे कधी शिळे होत नाही. म्हणून पाणी वाया घालू नये, तसेच वापरलेल्या पाण्याचा म्हणजे अंघोळीचे पाणी व इतर सांडपाणी वाया जाऊ न देता शोषखड्ड्याचा वापर करून त्यामध्ये सोडावे, म्हणजे रस्त्यावर घाण होणार नाही व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे आवाहन येथील विनोद सातपुते यांनी जल सप्ताहानिमित्त केले.