शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पीक नुकसानाची मदत मिळण्याच्या 'आशेवर पाणी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:29 IST

Agriculture News, Buldhana Farmer पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मूग, उडिदाचे पीक अज्ञात रोगाने हातचे गेले. काही प्रमाणात आलेले पीक अतिपावसामुळे मातीत गेले. तरीही त्यानंतर जिल्ह्यातील पिकांची पैसेवारी ६८ निश्चित झाल्याने आता त्या पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.चालू हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच मूग व उडिदाच्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे मूग व उडिदाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहे. तसेच शेंगा काळ्या पडल्या. तसेच सप्टेंबरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सतत सुरू असल्यामुळे कपाशी व सोयाबिनचेही नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे गळून पडली आहेत. काही भागात कपाशीची पानेही गळून पडली आहे. या पावसामुळे घाटाखालील खामगाव तालुक्यात ३५७ हेक्टरवरीलसोयाबिन व कापूस पिकाचे १९ व २० सप्टेंबर रोजी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तर शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका, ज्वारी व सोयाबिनचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात ४०० हेक्टरवरील मका, उस, ज्वारी व कापसाचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात २५७३ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व केळी पिकाचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त पथकाने केले. त्यानंतर महसूल विभागाने जाहिर केलेल्या पैसेवारीमुळे त्या पीक नुकसानीची मदत मिळेल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रशासनाने जाहीर केल्यानुसार बुलडाणा तालुक्याची पैसेवारी ७४, चिखली-७१, देऊळगाव राजा-६८, मेहकर-७२, लोणार-६२, सिंदखेड राजा-६४, मलकापूर-६४, मोताळा-७१, नांदुरा-७१, खामगाव-६९, शेगाव-६५, जळगाव जामोद-६२, संग्रामपूर-७० या प्रमाणे नजर अंदाज जाहिर झाला आहे.

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती