शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

शासकीय कार्यालयातील पाणी धोकादायक

By admin | Updated: November 7, 2014 23:26 IST

दिव्याखाली अंधार : कर्मचार्‍यांना बाटलीबंद पाण्याचा आधार.

बुलडाणा : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत सर्वच शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शहरातील शासकीय कार्यालय पाणी असतानाही कर्मचारी तहानलेले असल्याचे भासते. शिवाय प्रत्येक कार्यालयात असलेल्या पाण्याच्या टाक्या व नळाच्या तोट्या अस्वच्छ असल्यामुळे येथील कर्मचार्‍यांना बाटलीबंद पाण्याचा आधार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप आहे. अभियान अधिक गतिमान होण्याची गरज असल्यामुळे या अभियानाला प्रारंभापासूनच शासकीय लेबल चिटकली, जिल्ह्यातील बर्‍याच शासकीय कार्यालयात अधिकार्‍यांनी फोटो काढून हे अभियान सुरू केले; मात्र स्वच्छ अभियान बुलडाणा शहरात शासनाच्या दिव्याखाली अंधार ठरत आहे. अनेक ठिकाणी फोटोपुरते अभियान राबविले गेले. दुसर्‍या दिवशी परिस्थिती जैसे थे दिसत आहे. आपल्या विविध कामांसाठी जिल्ह्याभरातून नागरिक शासकीय कार्यालयात येतात. शासकीय कार्यालयात परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे श्‍वास गुदमरतो. तर येथे पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आणि अस्वच्छ असल्यामुळे त्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लाग त आहे. शिवाय कार्यालयातील कर्मचारी, अधिकार्‍यांनाही या कृत्रिम पाणी टंचाईचा त्रास सोसावा लागत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक कार्यालयात कर्मचार्‍यांनी वैयक्तिक खर्चा तून पाण्याची व्यवस्था केली असल्याचे आढळून आले.