शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धरणातून पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: August 11, 2015 00:06 IST

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा धरणाचे गेट नादुरुस्त.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): ग्राम धानोरा आणि सुलज या दोन गावांना पाणी पुरवठा करणार्‍या धानोरा धरणाचे गेट नादुरूस्त असल्याने गेल्या १0 दिवसापासून धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याचा नाहक अपव्यय होत असून यामुळे भविष्यात धानोरा व परिसरातील शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी धानोरा धरण असून या धरणामुळे अंदाजे २0 हेक्टर जमीनीला सिंचनाची व्यवस्था होवून बाजुच्या गावांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी या धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असतात. अशा परिस्थितीत केवळ धरणाचे पाणी सोडण्याचे गेट बिघडले असून संबंधित लघु पाटबंधारे विभागाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष दिसते. उन्हाळ्यात या गेट दुरूस्तीसाठी एका एजन्सीला काम दिल्या गेले. मात्र तरीही ते दुरूस्त झाले नाही. उलट भर उन्हाळ्यात में महिन्यात सदर दरवाजा तोडण्यात आला. त्यामुळे तब्बल आठ दिवस धरणातील सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे धानोरा आणि सुलजमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर पावसाळ्यापुर्वी सदर गेट पुर्ववत दुरूस्त करणे आवश्यक असतानाही ती कार्यवाही सदर यंत्रणेकडून गेल्या गेली नाही. त्याचा परिणाम म्हणजे परिसरात गेल्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला आणि धरणे तुडुंब भरली हे धरणातही भरपूर पाणीसाठा चोही बाजुने आला. परंतु गेट नादुरूस्त असल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धानोरा वासियांमध्ये संबंधित यंत्रणेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.