शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाऊले चालती... स्वच्छतेची वाट!

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

एक दशकपासून ‘तरुणाई’ची स्वच्छता वारी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छतेचा वसा जोपासण्याचा अनोखा प्रयत्न खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या ११ वर्षांपासून केल्या जात आहे. स्वच्छता वारीच्या या उपक्रमाची आता विविध सामाजिक संस्थांकडूनही दखल घेतल्या जात आहे.संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगाव शहरात आगमन होत असून, मंगळवारी ही पालखी शेगाव येथे जाणार आहे. या पालखीदरम्यान, वारकऱ्यांना अन्नदान, आणि फराळाचे साहित्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, यासाठी प्लास्टिक आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याने, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचायचा. हा कचरा साफ करण्यासाठी खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने सर्वप्रथम सन २००६ साली सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावरील केळीच्या साली, प्लास्टिक द्रोण, पत्रवाळ्यांचा कचरा तरुणाईने साफ करण्यासाठी स्वच्छता वारी सुरू केली. या स्वच्छता वारीला येत्या मंगळवारी दहा वर्ष पूर्ण होणार असून, संत गजानन विजय गं्रथातील पहिल्या अध्यायातील ‘ शीत पडल्या दृष्टीप्रत । ते मुखी उचलुनी घालित। हें करण्याचा हाच हेतू ।‘अन्न परब्रम्ह’ कळवायाया’ या ओवीतून संत गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्नाचे महत्त्व जाणा, असा संदेश दिला आहे.हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तसेच दिंडी मार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाईचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सामाजिक संस्थांकडूनही दखल!तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून १६ किमी मार्गावरील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येते. या उपक्रमामुळे स्वच्छ अभियानाला हातभार लागणार असून, या उपक्रमात मलकापूरचे संत गाडगेबाबा विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ माटरगाव, बोथा फॉरेस्ट तरुणाई, आर्ट आॅफ लिव्हिंग, हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघ, एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय, सामाजिक वनीकरण विभाग यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी या उपक्रमापासून प्रेरणा घेतली आहे. दिंडी मार्गावरील कचरा निर्मूलनासह, अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी तरुणाई फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता वारी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात इतर संस्थांचेही सहकार्य लाभते.- नारायण पिठोरेअध्यक्ष, तरुणाई फाउंडेशन, खामगाव.