शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST

बीबी परिसरात १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित ...

बीबी परिसरात १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. याविषयी ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत बीबी मंडलातील महसूल कर्मचारी, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांसमक्ष नुकसानीची पाहणी केली हाेती.

खरीप हंगामात साेंगणीला आलेल्या साेयाबीन पिकाचे पावसामुळे माेेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली हाेती. मात्र, गारपिटीमुळे साेंगणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाले. बीबी, मांडवा येथील परिसरात रब्बी पिकाचे व भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी शेतकरी करीत असून, मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.