शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निधीअभावी घरकुलाव्ांर छताची प्रतिक्षा

By admin | Updated: May 9, 2017 13:52 IST

योजनेचा निधी तीन टप्प्यात देण्यात येत असल्याने अनेकांचे घरकूल अर्धवट अवस्थेत आहेत.

जळगाव : निवाऱ्याची मूलभूत गरज पाहता शासन घरकूल योजना राबविते. मात्र या योजनेचा निधी तीन टप्प्यात देण्यात येत असल्याने अनेकांचे घरकूल अर्धवट अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे तालुक्यात खुद्द मुख्यमंत्र्यांच्याहस्ते घरकूल कामांचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा याच भागात दुसरा दौरा होत असताना सुध्दा घरकुलाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या तक्रारी घरकूल लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या. घरकुलासाठी एकूण १ लाख ५० हजाराचा निधी देण्यात येत असताना या लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त ३० हजार रुपयेच देण्यात आले आहेत. हिच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुध्दा आहे. आर्थिक परिस्थितीअभावी पक्के घर बांधता येत नसल्यानेच घरकुल लाभार्थी कुडा-मातीच्या घरात राहतात. मात्र प्रत्येकाला निवारा ही मूलभूत सुविधा मिळावी, यासाठी शासन घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देते. मात्र शासनाच्या निकषाप्रमाणे या योजनेचा निधी तीन टप्प्यात जसे काम पूर्ण होईल त्याप्रमाणात देण्यात येतो. मात्र सुरुवातीला बांधकाम करण्यासाठी आर्थिक स्थिती नसल्याने लाभार्थ्यांना योजना असतानाही लाभ घेता येत नाही. जिल्ह्यात घरकुल योजनेचा निधी मोठ्या प्रमाणात येत असतानाही अद्याप अनेक घरकुलांचे काम प्रलंबित आहे.