शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, दररोजचे १५० कॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

--गंभीर रुग्णांना प्राधान्य-- एकादिवशी साधारणत: १४ ते १८ गंभीर रुग्णांना रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात येत आहे. कॉल्सची वाढती संख्या ...

--गंभीर रुग्णांना प्राधान्य--

एकादिवशी साधारणत: १४ ते १८ गंभीर रुग्णांना रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात येत आहे. कॉल्सची वाढती संख्या पाहता गंभीर रुग्णांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापक डॉ. राजकुमार तायडे यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे आलेला कॉल अटेंड केल्यानंतर प्रथमत: बेड उपलब्ध आहेत का? याचा प्रथम माग काढावा लागतो. त्यानंतर रुग्णांना संबंधित ठिकाणी हलविण्यात येत आहे. बेड उपलब्ध नसल्यास रुग्णाला घेऊन सगळीकडेच फिरावे लागते. रुग्णवाहिकेतील रुग्णालाही अशा स्थितीत परत घरी जाता येत नाही आणि रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णवाहिकेत राहावे लागते. त्यामुळे बेड उपलब्धताही महत्त्वाची आहे.

--ग्रामीण भागातूनही कॉल्स--

जिल्ह्यात ग्रामीण भागातूनही कॉल्स येत असून, त्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी ही संख्याही वाढत आहे. दिवसाला जवळपास ६०च्या आसपास कॉल्स हे ग्रामीण भागातून असतात.

--अशी झाली रुग्ण वाहतूक--

जानेवारी :- ८७

फेब्रुवारी:- २८१

मार्च:- ६८७

(तीन महिन्यांत अपघात, विषबाधा, प्रसूती, अन्य वैद्यकीय कारणांवरून एकूण ११ हजार १२१ रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे.)