शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

प्रतीक्षा संपली, ‘त्या’ २२ गावांचे सरपंचपद झाले निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्यानंतर १८ जानेवारीला निकाल जाहीर झाले होेते. त्यानंतर ४९३ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच ...

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्यानंतर १८ जानेवारीला निकाल जाहीर झाले होेते. त्यानंतर ४९३ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले होते. मात्र ३३ गावांतील सरपंचपदाचा फैसला आधीच्या काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नव्हता. त्याअनुषंगाने ४ मार्च रोजी ३३ पैकी २२ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यासंदर्भातील सभा दुपारी १२ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नायब तहसीलदार सुनील आहेर यांच्यासह संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत रुडी दाभेराव या सहा वर्षांच्या बालिकेच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

- असे आहे सरपंच पदाचे आरक्षण-

नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार ओबीसी, माळेगाव गौड अनुसूचित जाती महिला, अलमपूर ओबीसी महिला, मोताळा तालुक्यातील पुन्हई एससी महिला, कोथळी एससी महिला, अंत्री ओबीसी, टाकळी वाघजाळ ओबीसी महिला, संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव ओबीसी महिला, पातुर्डा खुर्द ओबीसी महिला, रुधाना ओबीसी, तामगाव ओबीसी महिला, आलेवाडी एसटी महिला आणि महेकर तालुक्यातील आरेगाव एससी, तर मलकापूर तालुक्यातील वरखेड येथेही एससीचे आरक्षण सरपंचपदासाठी निघाले आहे.