शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पंधरवड्यापासून वरुणराजाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST

सोयाबीन तूर या मुख्य पिकावर अळीने आक्रमण केल्यामुळे पुन्हा आता शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचा आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी ...

सोयाबीन तूर या मुख्य पिकावर अळीने आक्रमण केल्यामुळे पुन्हा आता शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचा आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी तर सोयाबीन, तूर पिकाच्या जमिनीवर ओलावा नसल्यामुळे जमिनीच्या भेगा वाढत आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीत वरूणराजाने कृपादृष्टी दाखवली नाही तर सोयाबीन पिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता शेतकरी हे विहीर, बोअरवेल तसेच सिंचनाचे क्षेत्रावरून स्प्रिंकलर ठिबक सिंचन यांच्या साह्याने सोयाबीन तूर या पिकाला पाणी देत आहे. लोणार गायखेड, हिरडव, आरडव, दाबा, पहुर, गुंधा, वेणी सुल्तानपूर, बीबी, किनगाव जट्टू, अजिसपूर, देवळगाव कुंडपाल,येवती, वझर, आघाव, या भागावरील सोयाबीन तूर व इतर पिकांची परिस्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी हा या पिकाला जगण्यासाठी ठिबक सिंचनाच्या साह्याने पाणी देत आहे. सोयाबीन झाडाला फूल व शेंगा लागत असल्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. काही ठिकाणी तर उन्हाचा पारा जास्त असल्यामुळे व ढगाळ वातावरणामुळे अज्ञात रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हा पुन्हा संकटात सापडला असल्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. जुलै महिन्यामध्ये लघू पाटबंधारे विभागाचे सिंचन तलावाचे जलसाठ्यात वाढ झाली होती. परंतु आता पंधरा दिवसाने पावसाने विश्रांती दिल्यामुळे या सिंचन क्षेत्रात सुद्धा पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे.