शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

कवितांच्या प्रवासाला वऱ्हाडी मायबोलीची साथ - प्रवीण वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:56 IST

- योगेश देऊळकार   लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा :   कविता करताना नेमकी ती कोणत्या भाषेत आहे, यावर तिचा सार अवलंबून ...

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:   कविता करताना नेमकी ती कोणत्या भाषेत आहे, यावर तिचा सार अवलंबून असतो. आपल्याला लाभलेली आपली मायबोली भाषा म्हणजे जीवातील मोठी शिदोरी आहे. आपल्या कवितांच्या प्रवासालासुद्धा वºहाडी मायबोलीची साथ लाभली असल्याचे मत वºहाडी कवी प्रवीण वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

कविता करण्याची आवड कशी निर्माण झाली?सन २००८ मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गेलो होतो. तेव्हा अजीबात स्टेज डेअरींग नव्हते. यावेळी प्रा. निळकंठ राठोड यांनी एनएसएसच शिबिर हेच स्टेज डेअरींग वाढविण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. या माध्यमातून माझी हिम्मत वाढली. तेव्हापासून नाटीकांमधील सहभागासोबतच समाजप्रबोधनाच्या दृष्टीने कविता करण्याचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत आपण हा छंद जोपासात आहे. आणखी महत्त्वपूर्ण विषयांवर आपण कविता करत राहणार आहोत.

 कवितेसाठी वºहाडी भाषेचीच का निवड केली?आपण राहत असलेल्या भागात प्रामुख्याने वºहाडी भाषा बोलली जाते. जी आपली मायबोली आहे, त्या भाषेत कविता केल्यास ती मनाला भिडते. ती निर्मितीही इतर प्रमाणित भाषेपेक्षा सरस असते. एवढेच नव्हे तर बोलीभाषेतील कविता लोकांना सहजपणे समजु शकतात. त्यातून हास्य निर्माण होते आणि कविता करण्यामागील उद्देश साध्य होण्यास मदत होते. 

आपण कोणत्या विषयांवर कविता करता?शेतकरी आत्महत्या, हागणदरीमुक्त ग्राम, दारूबंदी, गुटखाबंदी, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर समाप्रबोधन करणाºया कविता आपण प्रामुख्याने करतो. आणखी महत्त्वपूर्ण व नवनवीन विषयांवर कविता करण्याचा आपला मानस आहे. 

नवोदित कवींना आपण काय संदेश द्याल?आजच्या तरुण पिढीमध्ये अनेक कलागुण दडलेले आहेत. मात्र आत्मविश्वासाची कमी असल्याने सर्व तरुण आपल्यातील कला, कौशल्य सादर करण्यासाठी समोर येत नाही. यामुळे तरुणांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्याला अवगत असलेले कौशल्य सादर करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कवितेचेही अगदी तसेच आहे. एकदा कविता करायला सुरूवात केली की हळूहळू त्यातून नववीन कवितांचा जन्म होतो. कोणत्याही परिस्थितीवर टीका न करताना समाजाला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने कवितांची निर्मिती करण्यावर भर द्यावा. त्यातून एक चांगला प्रभाव निर्माण होईल. पिढीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडत आहे. राहनीमानासह खानपानावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. ही संस्कृती भावी पिढीसाठी मारक असून या संस्कृतीचे अनुकरण चुकीचे आहे. आपलीच संस्कृती कायम ठेवल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत