शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वनग्राम देव्हारी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST

हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि ...

हा निधी मंजूर होऊन येथील २९८ कुटुंबाचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे यश त्यामुळे खा. प्रतापराव जाधव आणि आ. संजय गायकवाड यांना मिळाले आहे. यासाठी आ. संजय गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने प्रस्तावही पाठविण्यात आला होता. त्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देव्हारी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर कमी होऊन या अभयारण्याच्या संवर्धनास मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्यात मधल्या काळात टी१ सी१ वाघाचे अस्तित्व असल्याने हे ज्ञानगंगा अभयारण्य एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र हे २० हजार ५२१ हेक्टर आहे. या अभयारण्यात ११८ प्रजातीच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत या अभयारण्याचे संवर्धन हे काळाची गरज बनली आहे. या अभयारण्यात देव्हारी गावात २९८ कुटुंब वास्तव्यास असून त्यापैकी ४८ शेतकरी आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी हे प्रयत्न चालवले होते. ३ मार्च रोजी पाठपुराव्यांतर्गत आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गावाच्या पुनर्वसनासाठी निधीची मागणी केली होती. त्यास हे यश आले आहे.

--प्रति कुटुंब दहा लाख रुपये--

देव्हारी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये मदत राशी दिल्या जाणार आहे. ४८ शेतकऱ्यांना दुय्यम निबंधकांच्या मूल्यांकनाच्या चारपट रक्कम दिली जाणार आहे. २९८ कुटुंबांना २९ कोटी ८० लाख रुपये तर शेती मोबदल्यासाठी २७ कोटी २७ लाख ६७ हजार ८०० रुपये असा हा निधी दिल्या जाईल.