शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

पाण्याचा वापर काटकसरीने करा -विनोद सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:34 IST

दिवसेंदिवस पाण्याची तीव्रता जाणवत असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर ...

दिवसेंदिवस पाण्याची तीव्रता जाणवत असून जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीने पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन आहे, जल है तो कल है, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पाण्याचे वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी शिळे झाले म्हणून वाया घातले जात. परंतु पाणी हे कधी शिळे होत नाही म्हणून पाणी वाया घालवू नये तसेच वापरलेल्या पाण्याचा म्हणजे उदा. आंघोळीचे पाणी व इतर सांडपाणी वाया जाऊ न देता शोषखड्ड्याचा वापर करून त्यामध्ये सोडावे. म्हणजे रस्त्यावर घाण होणार नाही व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे आवाहन येथील विनोद सातपुते यांनी केले.