शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यांना फटका

By admin | Updated: March 18, 2015 01:42 IST

अवकाळी पाऊसाने झाले ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात ११, ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गार िपटीचा फटका ३ तालुक्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. या तालुक्यांमध्ये सरासरी ५0 ट क्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यावर्षी खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले होते; परंतु ११ ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पळविला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३२८ हेक्टर, बुलडाणा २७५ व जळगाव जामोद तालुक्यात २५0 हेक्टरवरील िपकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ५३५ ते ६00 म्हणजे सरासरी ५0 टक्के नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील दहा गावांना गारपिटीचा तडाखा बसल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यात सोंगणीला आलेल्या गहू आणि हरभरा तसेच शेतात काढून ठेवलेले पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.