शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

अवकाळी पावसाचा तीन तालुक्यांना फटका

By admin | Updated: March 18, 2015 01:42 IST

अवकाळी पाऊसाने झाले ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात ११, ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गार िपटीचा फटका ३ तालुक्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. या तालुक्यांमध्ये सरासरी ५0 ट क्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यावर्षी खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले होते; परंतु ११ ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पळविला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३२८ हेक्टर, बुलडाणा २७५ व जळगाव जामोद तालुक्यात २५0 हेक्टरवरील िपकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ५३५ ते ६00 म्हणजे सरासरी ५0 टक्के नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील दहा गावांना गारपिटीचा तडाखा बसल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यात सोंगणीला आलेल्या गहू आणि हरभरा तसेच शेतात काढून ठेवलेले पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.