शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

अप्रमाणित यंत्राद्वारे तपासल्या जातो धान्याचा ओलावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:05 IST

कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर  शेतकर्‍यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात  असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी  मालाची खरेदी करत कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित  मशिनीद्वारे काढून शेतकर्‍यांची अक्षरश: फसवणूक होत आहे.

ठळक मुद्देमालाची हमीभावाने कमी दराने खरेदीअधिकारी, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : स्थानिक कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर  शेतकर्‍यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात  असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी  मालाची खरेदी करत प्रत्येक मालामध्ये मातीचे प्रमाण अंदाजे  अव्वाच्यासव्वा गृहीत धरून कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित  मशिनीद्वारे काढून शेतकर्‍यांची अक्षरश: फसवणूक सर्रास होत  आहे. यावर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष  आहे. भरीसभर दिवसभर खरेदी करण्यात येणार्‍या कृषी  मालाच्या शेतकर्‍यांना कच्च्या पावत्या देण्यात येत आहेत, तर  शासनाने बंधनकारक केलेले हमीभावाचे माहिती फलकही या  ठिकाणी लावण्यात आलेले नाही. या ठिकाणी तालुक्यातील व  मराठवाड्यातील अनेक गावांतून शेतकरी आपला शेतीमाल  विक्रीस आणतात. यावर शेतकर्‍यांना माफक दर मिळून त्यांच्या  शेतमालास योग्य न्याय मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समि तीची भूमिका महत्त्वाची असताना या मार्केटमध्ये सरसकट शे तकर्‍यांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे धाडच्या धान्य  मार्केटमध्ये दररोजचे भाव व हर्रासी पूर्णपणे बंद असून, मनमानी  करत व्यापारी आपल्या पद्धतीत कमी दराने शेतीमाल खरेदी  करून आपला फायदा करून घेताहेत.या ठिकाणी येथील व्यापारी सर्रासपणे शेतकर्‍यांची अडवणूक  करत आहेत. सध्या सोयाबीन २२00 ते २४00 रू. प्रती क्विंटल  खरेदी होत आहे. त्यात प्रती क्विंटल ४ किलो माती प्रमाण वळती  करून, ओलावा काढून ३ ते ४ किलो कपात गृहित धरून प्रती  क्विंटल ७ ते ८ किलो सोयाबीन कपात करण्यात येत आहे.  साधारण २४00 रु. जरी दर प्रती क्विंटल भाव दिला, तरी १९५ रु.  प्रतिक्विंटल पैसे व्यापारी शेतकर्‍यांचे कपात करत आहेत.  परिणामी, वास्तवात सोयाबीन २000 ते २२00 रु. प्रमाणे प्रति िक्वंटल दर मिळत असल्याने शेतकरी नागवल्या जात अस तानाही कृषी उत्पन्न बाजार समितीस त्याचे सोयरसुतक नाही.   धाडच्या बाजार समितीमध्ये होणारी पिळवणूक संबंधित बाजार  समिती उघड्या डोळ्यांनी पाहूनही गप्प का? हा प्रश्न शेतकर्‍यांना  पडला आहे. या मार्केट यार्डात असणार्‍या व्यापार्‍यांचे माल  खरेदी परवानेपेक्षा अधिक क्षमतेने माल खरेदी होते. सर्रासपणे  कच्च्या खरेदीच्या पावत्या शेतकर्‍यांना दिल्या जात असल्याने  व्यापारी मोठय़ा प्रमाणावर टॅक्स वाचवत आहे, तर यामधून आ िर्थक लाभ उठवत आहे. हे सर्व घडत असताना संबंधित कृषी उ त्पन्न बाजार समिती प्रशासनाचे यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.  एकूणच व्यापारी वर्ग शेतकर्‍यांचा शेतीमाल खरेदी करताना  कुठल्याही नियमांचे पालन करत नसल्याने या ठिकाणी त्यांची  मनमानी वाढीस लागली आहे.

- शेतीमाल ओलावा तपासण्यासाठी मशीन विनाप्रमाणित- कोणत्या मालाचे ओलाव्याचे किती प्रमाण असावे, याचा बोध  नाही वा शासनाकडून तसे निर्देश नाही- नगदी रोख रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यात येत नाही.- कुठलाही शेतमाल खरेदीची पक्की बिल पावती देण्यात येत  नाही.- हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करताना शेतमालात  मातीचे प्रमाण व ओलाव्याचे प्रमाण अव्वाच्यासव्वा कापून, पैसे  कपात होत आहे.