शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन ...

पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात अंजनी बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत साचलेली घाण नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ३ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते समाधान पदमने, माधव शेवाळे, राम राऊत, गजानन नागोलकर, ओम ढोले, दिलीप आल्हाट, विष्णू ढोले, शंकर पायघन, सतीश पायघन, भागवत सावसुंदर, चंद्रभान जाधव, उत्तम मोरे, प्रकाश पायघन, सतीश लाड, हनुमान चंदनशिव, अरुण भोसले व इतर यांनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीत उतरून पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी येत असून काही पक्षी पिण्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळले. अशा प्रकारचे पाणी कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांना नाईलाजाने प्यावे लागतं आहे. त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध तसेच सर्वच लोकांना यापासून आरोग्यास मोठा धोका आहे, असेच जर कायम सुरू राहिले तर गावकऱ्यांना अनेक आजारांना आमंत्रण द्यावेे लागेल. हे लोकं कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळत होते, हा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.

ग्रामस्थ झाले आक्रमक

या ठिकाणी ग्रामपंचायतने याकडे प्रथम प्राधान्य देऊन लक्ष देऊन पुढील साफसफाई करणे आवश्यक आहे. या विषयावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतला स्वच्छतेसाठी आदेश द्यावे, यानंतर जर पिण्याच्या पाण्यापासून गावातील कोणत्याही व्यक्तीस वा जीवितास धोका निर्माण झाल्यास यास सर्वस्वी ग्रामपंचायत कार्यालयात अंजनी बु. अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशाराही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.