शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्यात दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:33 IST

जिल्ह्यात आगामी दोन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघ गर्जनेसह हा पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत ...

जिल्ह्यात आगामी दोन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघ गर्जनेसह हा पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत जिल्ह्यात ताशी ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात मशागतीची कामे करताना काळजी घ्यावी तसेच शेतीमाल उघड्यावर असेल तर तो सुरक्षित स्थळी हलवावा किंवा त्यावर प्लास्टीकचे आवरण टाकून तो झाकून ठेवावा, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामान तज्ज्ञ मनेश येदुलवार यांनी स्पष्ट केले.

--जऊळका परिसरात वादळी पाऊस--

जऊळका परिसरातही रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी परिसरातील जुनी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडून गेली. त्यातच परिसरात शेतकऱ्यांनी नांगरणी सुरू केलेली आहे. त्यामुळे या पावसामुळे शेती मशागतीला परिसरात वेग येण्याची शक्यता आहे.

--संग्रामपूरमध्येही वादळी पाऊस--

संग्रामपूर: संग्रमापूर तालुक्यातही वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची मका, भूईमूंग, केळी ही पिके धोक्यात आली आहेत. त्यातच तालुक्यात २ हजार २५० हेक्टरवर असलेल्या संत्र्याच्या फळबागाचेही यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आवश्यक ताण संत्र्याच्या झाडांना न मिळाल्यामुळे आगामी मृगबहारही धोक्यात आल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.