शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पोलिसांचे पथसंचलन

By admin | Updated: September 1, 2014 22:25 IST

गणेशोत्सव कालावधीत गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

चिखली : शहरात गणेशोत्सव कालावधीत गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या अटी व बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे व कायद्याचे पालन करून गणेशोत्सव शांततेत व आनंदाने साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार व्ही.एच.राजपूत यांनी केले आहे.२७ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक शामराव दिघावकर, अपर पोलिस अधिक्षक ङ्म्रीमती श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, आमदार राहुल बोंद्रे, ठाणेदार व्ही.एच.राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची बैठक पार पडली. तर २८ ऑगस्ट रोजी तहसीलदार राजेश्‍वर हांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, अभियंता बोरसे, ठाणेदार राजपूत यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. याशिवाय चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार, निगरानी बदमाश, व इतर गुन्ह्यातील १0९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर गतवर्षी जय गणेश मंडळाची चांदीची गणेश मूर्ती चोरणार्‍या आरोपींपैकी दोघांविरूध्द कलम १५१ (३) जाफौ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इतर १0 सराईत गुन्हेगारांवर कलम १४४ (२) जाफौ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून गणेशोत्सव काळात पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून करण्यात आली आहे.