शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

भाव वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब!

By admin | Updated: July 17, 2017 02:01 IST

भाजीपाल्याचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक अचानक मंदावल्याने प्रति किलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर इतर भाजीपालाही महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात गेलेला टोमॅटो किचनमधून गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.खामगावात भाजीपाल्यांची गेल्या दोन आठवड्यात आवक मंदावली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोची आवक नगण्य असल्यामुळे प्रति किलो १२० रुपयांचा भाव सध्या आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रति किलोला १२० रुपये गृहिणींना मोजावे लागत आहे. तर इतर भाजीपालाही किमान ६० रुपये किलोच्या घरात आहे. त्यामुळे किचनमधील भाजपाल्यांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महाग टोमॅटो असल्याने अनेक गृहिणी टोमॅटो खरेदी करणे टाळत आहेत. भाजीपाल्यांच्या प्रति किलोच्या भावात मोठी वाढ झाली असून, यानिमित्त गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सदर टोमॅटोची भाववाढ आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. आवक घटली...शहरातील भाजी बाजारात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहे. सर्वाधिक टोमॅटो आणि मिरचीची आवक अल्प असल्यामुळे प्रति किलोचे भाव ५० ते ८० रुपयापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याअगोदर गृहिणींना अर्थकारणाचा विचार करावा लागत आहे.