शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

भाव वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब!

By admin | Updated: July 17, 2017 02:01 IST

भाजीपाल्याचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक अचानक मंदावल्याने प्रति किलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर इतर भाजीपालाही महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात गेलेला टोमॅटो किचनमधून गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.खामगावात भाजीपाल्यांची गेल्या दोन आठवड्यात आवक मंदावली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोची आवक नगण्य असल्यामुळे प्रति किलो १२० रुपयांचा भाव सध्या आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रति किलोला १२० रुपये गृहिणींना मोजावे लागत आहे. तर इतर भाजीपालाही किमान ६० रुपये किलोच्या घरात आहे. त्यामुळे किचनमधील भाजपाल्यांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महाग टोमॅटो असल्याने अनेक गृहिणी टोमॅटो खरेदी करणे टाळत आहेत. भाजीपाल्यांच्या प्रति किलोच्या भावात मोठी वाढ झाली असून, यानिमित्त गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सदर टोमॅटोची भाववाढ आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. आवक घटली...शहरातील भाजी बाजारात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहे. सर्वाधिक टोमॅटो आणि मिरचीची आवक अल्प असल्यामुळे प्रति किलोचे भाव ५० ते ८० रुपयापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याअगोदर गृहिणींना अर्थकारणाचा विचार करावा लागत आहे.