शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भाव वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब!

By admin | Updated: July 17, 2017 02:01 IST

भाजीपाल्याचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक अचानक मंदावल्याने प्रति किलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर इतर भाजीपालाही महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात गेलेला टोमॅटो किचनमधून गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.खामगावात भाजीपाल्यांची गेल्या दोन आठवड्यात आवक मंदावली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोची आवक नगण्य असल्यामुळे प्रति किलो १२० रुपयांचा भाव सध्या आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रति किलोला १२० रुपये गृहिणींना मोजावे लागत आहे. तर इतर भाजीपालाही किमान ६० रुपये किलोच्या घरात आहे. त्यामुळे किचनमधील भाजपाल्यांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महाग टोमॅटो असल्याने अनेक गृहिणी टोमॅटो खरेदी करणे टाळत आहेत. भाजीपाल्यांच्या प्रति किलोच्या भावात मोठी वाढ झाली असून, यानिमित्त गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सदर टोमॅटोची भाववाढ आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. आवक घटली...शहरातील भाजी बाजारात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहे. सर्वाधिक टोमॅटो आणि मिरचीची आवक अल्प असल्यामुळे प्रति किलोचे भाव ५० ते ८० रुपयापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याअगोदर गृहिणींना अर्थकारणाचा विचार करावा लागत आहे.