शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पेंशनधारकांचे आज अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:59 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी कर्मचार्‍यांना पेंशन योजना लागू व्हावी अशी  तरतूद घटना निर्मितीच्या वेळी केली आहे; परंतु शासन  वेगवेगळे शासन निर्णय काढून कर्मचार्‍यांची ही शिदोरी  हिरावून घेऊ पाहत आहे. १ नोव्हेबर २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन  योजना लागू व्हावी यासाठी  १५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग  आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन  योजना लागू व्हावी१५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग  आंदोलन करण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी कर्मचार्‍यांना पेंशन योजना लागू व्हावी अशी  तरतूद घटना निर्मितीच्या वेळी केली आहे; परंतु शासन  वेगवेगळे शासन निर्णय काढून कर्मचार्‍यांची ही शिदोरी  हिरावून घेऊ पाहत आहे. १ नोव्हेबर २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन  योजना लागू व्हावी यासाठी  १५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग  आंदोलन करण्यात येणार आहे.जुनी पेंशन योजना कर्मचार्‍यांच्या भाविष्यची तरतूद असून,  शासन स्वत:च्या सोईसाठी वेगवेगळे शासननिर्णय काढून  शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांना वेठीस धरत आहे. जुनी  पेंशन योजना व नवीन अंशदायी पेंशन योजना यामधे बरीच  तफावत असून, नवीन अंशदायी योजना कर्मचार्‍यांना हि तावह नाही. जुनी पेंशन योजना लागू नसल्यामुळे मरण  पावलेल्या शिक्षकांच्या पाल्यांची हेळसांड होत आहे. अनेक  आर्थिक संकटांचा  सामना करावा लागत आहे. शिक्षक व इ तर सर्व कर्मचारी यांना त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी १  नोव्हेंबर २00५ पूर्वीच्या व नंतरच्याही शिक्षक व इतर सर्व  कर्मचार्‍यांना तसेच मृत पावलेल्या शिक्षकांच्या पाल्यांना जुनी  पेंशन योजना लागू होण्यासाठी शिक्षक महासंघ  सर्व  आमदार यांना सोबत घेऊन जुन्या पेंशन योजनेचा मुद्दा  विधानसभा व विधान परिषदेतील बैठकीमधे ठराव घ्यायला  लावण्याकरिता प्रयत्नशील राहील व या माहितीचा अहवाल  राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे निवेदन देऊन अद्यादेश  लागू करण्यासाठी पाठविण्याचा  प्रयत्न करेल. तामिळनाडू  राज्य सरकारने ज्याप्रमाणे आपल्या राज्यातील कर्मचार्‍यांना  जुनी पेंशन योजना लागू केली, त्याच धर्तीवर ती महाराष्ट्रा तही लागू व्हावी, यासाठी या एकदिवसीय अन्नत्याग  आंदोलन आयोजित केले आहे. येथील जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे  आवाहन अमरावती विभाग शिक्षक महासंघाचे संस्थापक  अध्यक्ष शेखर भोयर आदींनी केले आहे.