शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

आज जिल्ह्यात गणरायाला निरोप

By admin | Updated: September 15, 2016 01:59 IST

बुलडाणा जिल्ह्यात ६३५ सार्वजनिक गणेश मंडळ; ढोल-ताशांच्या गजरात निघणार मिरवणूक.

बुलडाणा, दि. १४ - जिल्ह्यात गत दहा दिवसांपूर्वी मोठय़ा हर्षोल्हासात स्थापन झालेल्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. विविध गणेश मंडळे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देणार आहेत. गणेश विसर्जनाकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी विविध गणेश मंडळे तसेच घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दहा दिवस सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले. सदर देखावे बघण्याकरिता भाविक गर्दी करीत होते. दररोज घरोघरी आरती व प्रसादाचे वाटप करीत होते. जिल्ह्यात ९५६ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. यापैकी ग्रामीण भागात ३४0 मंडळ आणि शहरी भागात २९५ मंडळांचा समावेश आहे. यावेळी समाजप्रबोधन करणार्‍या गणेश मंडळांना शासन पुरस्कार देणार असल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले. जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन उत्सव साजरा केला जाणार आहे. सदर उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बीअर बार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.