शेतकऱ्यांची अडचण: केंद्र सुरू होण्याबाबत संभ्रमखामगाव : शेतमालास हमीभाव देण्याचे शासनाकडून सांगण्यात येत असताना नाफेडचे तूर खरेदी केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. या केंद्रांना अखेरची तारीख १५ एप्रिल देण्यात आली असून, अद्यापही केंद्र सुरू न झाल्याने, शेतकऱ्यांची तूर घरात पडून आहे. यामुळे अडवणूक होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.
१५ दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंदच!
By admin | Updated: March 19, 2017 13:40 IST