शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST

यावर्षी आजाराचे कमी प्रमाण झाल्यामुळे नव्याने कर्ज काढून उत्साहाने व्यवसाय करण्याकरिता व्यवसायिक सज्ज झाले होते़ परंतु, जानेवारीपासून दुसरी ...

यावर्षी आजाराचे कमी प्रमाण झाल्यामुळे नव्याने कर्ज काढून उत्साहाने व्यवसाय करण्याकरिता व्यवसायिक सज्ज झाले होते़ परंतु, जानेवारीपासून दुसरी लाट आल्याने पुन्हा सर्व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली़ लग्न समारंभाकरिता पंचवीस नागरिकांचे उपस्थिती व वेळेचे बंधन घातल्याने पुन्हा व्यवसाय ठप्प झाला आहे़ त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी या व्यावसायिकांकडून जोर धरत आहे़

दरवर्षी हिंदू धर्म संस्कृतीच्या परंपरेनुसार तुळशी विवाह झाला की, लग्नसराईला सुरुवात होते़ गतवर्षीचा अनुभव पाहता कोरोना संसर्ग आजार नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कमी असल्याने यावर्षी सर्व समाजातील वर- वधू यांची सोयरीक जुळून कुंकू टिळा उरकून लग्नाचे मुहूर्त ठरवून ठेवण्यात आले होते़ यामध्ये मार्च एप्रिल मे महिन्यात लग्नाची धूम असते तर काही गावांमध्ये एका तिथीवर लग्न केले जातात़ त्यामुळे पूर्वतयारी म्हणून काही पालकांनी अगोदरच मंगल कार्यालय लग्नपत्रिका ,घोडा, आचारी, फोटोग्राफर, बँड बाजा यांना तारीख घेऊन इस्सारसुद्धा देऊन ठेवला होता़ मात्र, जानेवारी महिन्यापासून पुन्हा दुसरी लाट आल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोना आजार झपाट्याने वाढत असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून नाका-बंदी संचारबंदी असे आदेश दिले़ कामाशिवाय घरा बाहेर पडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सर्व सामाजिक धार्मिक सांस्कृतिक सोहळे स्थगित करण्यात आले आहे़ लग्न पंचवीस नागरिकांचे उपस्थित व वेळेच्या आत विवाह सोहळे उरकले जात असल्याने विवाह निगडित व्यवसाय थांबले आहेत़ त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़