शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

किटनाशकांमुळे जळाले तीन एकरातील कपाशीचे पीक, कृषी विभागाकडून तक्रार बेदखल

By विवेक चांदुरकर | Updated: September 23, 2022 15:00 IST

तालुक्यातील लाखनवाडा येथील शेतकर्याने चार दिवसांपूर्वी कपाशीवर किटकनाशकाची फवारणी केली.

खामगाव :

तालुक्यातील लाखनवाडा येथील शेतकर्याने चार दिवसांपूर्वी कपाशीवर किटकनाशकाची फवारणी केली. यामुळे तीन एकरातील कपाशीचे पीक जळाल्याने शेतकर्याचे नुकसान झाले आहे. शेतकर्याने कृषि विभागाकडे तक्रार केली. मात्र कृषि विभागाच्यावतीने तक्रारीची काेणतीही दखल घेण्यात आली नाही.

लाखनवाडा येथील प्रल्हाद रामचंद्र कराळे यांनी ३ एकर शेतात कपाशीची पेरणी केली. कपाशीचे पीक चांगले असताना त्यावर रस शोषण करणार्या किडींचा प्रादुर्भाव वाढला. किडींचा बंदोबस्त करण्याकरिता त्यांनी कृषी सेवा केंद्रमालकाच्या सल्ल्यानुसार महागड्या किटकनाशकाची फवारणी केली. मात्र, फवारणी केल्यावर दोन ते तीन दिवसांनी किटकांचा बंदोबस्त होण्याएेवजी कपाशीचे पूर्ण पीक जळाले आहे. शेतकर्याने याबाबत कृषि विभागाकडे तक्रार केली. संबंधित कंपनी व दुकानमालकाने नुकसानभरपाइ देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र कृषि विभागाच्यावतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. अद्याप कर्मचार्यांनी पीकाची पाहणी केली नाही. गत वर्षीपासून कपाशीला चांगला भाव आहे. त्यामुळे यावर्षी कपाशीतून भरगोस उत्पन्न होइल अशी शेतकर्याला अपेक्षा होती. मात्र किटकनाशकामुळे कपाशीने जळाल्याने शेतकर्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा