शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

हजारो जनावरांचा मृत्यू

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

वातावरणात बदल : अशक्तपणामुळे जात आहेत जीव

खामगाव : गत काही दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त जनावरे मृत्यूमुखी पडली. चारा टंचाई, पाण्याची समस्या आणि वातावरणातील बदलाचा परिणाम होवून जनावरांना अशक्तपणा आला आणि त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस उशिरा सुरु झाला. त्यामुळे बर्‍याच भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचे हे बिघडलेले चक्र जनावरांसाठी घातक ठरत आहेत. वातावरणात होणारे बदल हे जनावरांना न पेलवणारे आहेत. त्यांना नेमका कोणता आजार झाला, याचे निदान झाले नाही. काही भागांमध्ये जनावरांना मुबलक चारा मिळाला नाही, म्हणून दगावली. काही भागात चारा असूनही वातावरणातील बदल सहन न झाल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा येवून ती मरण पावल्याचे वैद्यकिय अहवालात म्हटले आहे. गत दोन, तीन आठवड्यांमध्ये काही भागात जोरदार पाऊस झाला. सलग तीन-चार दिवस पाऊस सुरु असल्यानेही जनावरांची देखभाल करता आली नाही. त्यामुळे जनावरे मरण पावली. जनावरांवर अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आल्याने ते रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होत आहेत. जनावरांना लसी देण्याचे काम मोठय़ा प्रमाणात होत आहे. राज्यात मरण पावलेल्या जनावरांचा सर्वे करुन निकषाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची माहीती मदत व पुनर्वसन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.