शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

जिल्हा परिषदेमध्ये झाला सत्ता बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

दुसरीकडे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला व्हीसीद्वारे पदाधिकाऱ्यांकडून कार्योत्तर मंजुरी घ्यावी लागली. २७ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प होता. ...

दुसरीकडे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला व्हीसीद्वारे पदाधिकाऱ्यांकडून कार्योत्तर मंजुरी घ्यावी लागली. २७ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प होता. वर्षाच्या अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यांचीच जिल्हा परिषदेमध्ये कामे होत नसल्याने नाराज दहा जिल्हा परिषद सदस्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातच ठिय्या दिला होता.

दुसरीकडे कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेचेही काम ठप्प झाले होते. अत्यावश्यक सेवा म्हणून देणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतनच न काढल्याने जिल्हा परिषदेमधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित व्हावे लागले होते, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात काही जिल्हा परिषद सदस्य असा संघर्षही सरत्या वर्षात पहावयास मिळाला.

पालिकांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतील होती. मात्र कोरोना संसर्गामुळे या मोहिमेलाही नंतर ब्रेक लागला. या सोबतच कोरोनामुळे पालिकांसमोर कर वसुलीची समस्या निर्माण होऊन अर्थकारण विस्कळीत झाले. अवघी २० ते ३० टक्केच करवसुली झाल्याने पालिकांना याचा फटका बसला. तब्बल १४० दिवस केवळ कोरोना या मुद्द्यावरच पालिकांना लक्ष केंद्रित करावे लागले होते.