शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्कारांविनाच साजरा होणार जिल्हा परिषदेचा शिक्षकदिन

By admin | Updated: September 5, 2015 00:01 IST

पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नाही.

बुलडाणा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, कार्यक्रमांचेही आयोजन होते; मात्र सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असते ती शिक्षक गौरव पुरस्काराची. ह्यजिल्हा आदर्श शिक्षकह्ण असे काही वर्षांंपूर्वी नामाभिधान असलेले हे पुरस्कार आता ह्यजिल्हा शिक्षक गौरवह्ण या नावाने दिले जात असले तरी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव संख्येने कमी आल्यामुळे याहीवर्षी शिक्षकदिनी हा पुरस्कार सोहळा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून किमान एक अशा १३ शिक्षकांना जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून १ ऑगस्टपर्यंंत उपक्रमशील शिक्षकांचे प्रस्ताव आमंत्रित केले जातात. या प्रस्तावांवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यांच्या नेतृत्वातील समिती निर्णय घेते. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर पुरस्कारांचे वितरण केले जाते. सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराकरिता केवळ पाच प्रस्ताव आले. प्रस्तावांची ही संख्या लक्षात घेता, निवड समिती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी जिल्हाभरात नवोपक्रम स्पर्धेत सहभाग घेणार्‍या शिक्षकांनाही अशा पुरस्काराबाबत माहिती द्यावी व प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता शिक्षक गौरव पुरस्कारासाठी पुन्हा प्रस्ताव आमंत्रित केले असून, ३0 नोव्हेंबरपर्यंंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षकदिनी हा सोहळा व्हावा, अशी इच्छा शिक्षकांची असली तरी त्यांच्याकडूनच प्रस्ताव नसल्यामुळे हा सोहळा आता नोव्हेंबर महिन्यात येणार्‍या राष्ट्रीय शिक्षकदिनी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रस्तावांची प्रक्रिया संपणार तरी कधी? उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांना आपण केलेल्या कार्याचे सादरीकरण स्वत: करावे लागते. या सादरीकरणाच्या प्रस्तावावरच जिल्हा परिषद जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड करते. आपण केलेल्या कामाचे आपणच कौतुक करण्यासारखा हा प्रकार अनेक चांगल्या शिक्षकांना आवडत नाही. त्यामुळे असे अनेक शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहतात. त्यामुळेच चांगल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्तावच सादर केले नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव मागविण्याची ही प्रक्रिया संपविण्याची गरज आता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत एक समिती गठित करुन, त्या समितीने चांगल्या शिक्षकांचा शोध घेऊन पुरस्कार दिला, तर ते अधिक प्रभावी ठरू शकते, अशी मागणी अनेक शिक्षकांची आहे.