शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

शेतकर्‍यांना देणार आत्महत्या न करण्याची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:07 IST

बुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने  िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  मानसिक आधाराची गरज असल्यामुळे जिल्हय़ातील गणेश  मंडळांमध्ये जाऊन आरतीच्यावेळी गोळा झालेल्या शेतकर्‍यांना  आत्महत्या न करण्याची शपथ घ्यायला लावण्याचा अभिनव उ पक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटना राबवणार उपक्रमशेतकर्‍यांना मानसिक आधाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने  िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  मानसिक आधाराची गरज असल्यामुळे जिल्हय़ातील गणेश  मंडळांमध्ये जाऊन आरतीच्यावेळी गोळा झालेल्या शेतकर्‍यांना  आत्महत्या न करण्याची शपथ घ्यायला लावण्याचा अभिनव उ पक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार आहे. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा  चंद्रशेखर चंदन यांनी प्रत्येक गणेश मंडळाने शेतकर्‍यांना परिस्थि तीशी लढण्याचे बळ देऊन शपथ देण्याचे आवाहनही केले आहे.   यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांचे उभे पीक वाळत आहे.  नुकताच झालेल्या पावसाने पिके कसेबसे तग धरून आहेत; मात्र  अजूनही मोठय़ा प्रमाणावर पावसाची गरज आहे. सोयाबीन,  उडीद, मूग व कपाशी पिके उद्ध्वस्त झाले आहेत. सोयाबीन,  उडीद, मूग, कपाशी या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस  यांच्याकडे नुकतीच वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तु पकर  यांनी केली आहे. तथापि, अद्याप शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी  खंत व्यक्त करून राणा चंदन यांनी गणेशोत्सव मंडळांनी शे तकर्‍यांना बळ देण्याकरिता प्रत्यत्न करण्याचे आवाहन केले.