शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धाड येथील साखर कारखाना नव्याने सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST

आगामी तीन महिन्यांत कारखान्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येऊन या हंगामात तब्बल १ लाख १५ हजार टन ऊसाच्या ...

आगामी तीन महिन्यांत कारखान्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येऊन या हंगामात तब्बल १ लाख १५ हजार टन ऊसाच्या गाळपाचे उद्दिष्ट समोर असून हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असल्याचे राधेश्याम चांडक यांनी सांगत ,शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन यावेळी दिले़ साखर कारखाना हा शेतकरी आणि शेतीला आर्थिक स्थैर्य देणारा ठरावा यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी, यासाठी बुलढाणा अर्बन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तयार असल्याचे डॉ. सुकेश झंवर यांनी सांगितले. यावेळी पैनगंगा शुगर मिल्सचे अध्यक्ष समाधान डोईफोडे, शेषराव जायभाये, श्रीमंत डोईफोडे, प्रभाकर ताठे, विनयचंद्र बडे, भगवान खाडे, प्रेमनाथ सानप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. धाड भागातील देवीदास जाधव, रामदास भोंडे, अल्ताफ समी अ. जब्बार, डॉ. तेजराव नरवाडे, अर्जुन वाघ, समाधान सरोदे, विनोद कानडजे,अमोल पडोळ, उमेश दांडगे, महेंद्र बोर्डे, नंदकिशोर जाधव, रामसिंग पडोळ, प्रकाश राऊत,सुभाष जाधव, राजू धंदर, पद्माकर सरडे, प्रभाकर चव्हाण, गणेश चव्हाण यांच्यासह धाड व भागातील असंख्य शेतकरी या कार्यक्रमास हजर होते. आभारप्रदर्शन समाधान डोईफोडे यांनी व्यक्त केले.

ऊस लागवड वाढणार

धाड येथील साखर कारखाना सुरू हाेणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा माेठ्या प्रमाणात लाभ हाेणार आहे़ बागायती क्षेत्र असलेल्या धाड परिसरात ऊसाची लागवड वाढणार आहे़ यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन हाेण्याची अपेक्षा आहे़