शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

प्रहार संघटनेचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: September 20, 2016 00:11 IST

दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १९: केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अधिनियम १९९५ च्या कायद्यान्वये व शासन परिपत्रकाप्रमाणे चिखली तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, या मागणीसाठी स्थानिक तहसील कार्यालयात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात १९ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. नगर परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी अर्थसंकल्पाच्या ३ टक्के निधी दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या कल्याणासाठी खर्च करणेबाबत सर्व ग्रामपंचायतींना कळवावे व शासननिर्णय झाल्यापासून ज्या ग्रामपंचायतीने तीन टक्के खर्च केला नाही, अशा ग्रमपंचायतींवर कारवाई करण्यात यावी, तीन टक्के निधी नियंत्रण करण्याकरिता तालुकास्तरावर समिती गठीत करावी व त्यावर दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे, भूखंड निवासी व व्यापारी गाळे वाटपामध्ये कायद्याप्रमाणे तीन टक्के दिव्यांगांना देण्यात यावे, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींना दिव्यांगांची नोंदणी करण्याबाबत लेखी आदेश देण्यात, तसेच शासननिर्णय झाल्यापासून ज्या ग्रामपंचायतीने नोंदणी केली नाही, त्यावर कारवाई करण्यात यावी, उंद्री येथे दिव्यांग बांधवांनी आंदोलन करूनही ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंंत दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सचिवांवर कारवाई करण्यात यावी, तसेच संजय गांधी निराधार योजनेतून ४0 टक्के दिव्यांग बांधवांचे प्रस्ताव विनाअट तत्काळ मंजूर करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख संजय इंगळे, शिवनारायण पोपळकर, तालुकाप्रमुख ङ्म्रीराम सुरोसे, अंबादास गावंडे, सुभाष भोंडे, नामदेव वरते, संदीप गालट, उषा पांडे, केशव शेजोळ, रामदास इंगळे, नवृत्ती शेजोळ, राजू सुरोसे, शे.शेकुर कुरेशी, अहेमद पठाण, विनायक नसवाले, सप्तङ्म्रृंगी सोनुने, सोहेल शे., विठ्ठल पंडित, भानुदास इंगळे, दिलीप वानखेडे, सुभाष भोंडगे, सविता गुरव सहभागी होते.