शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रहार संघटनेचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

By admin | Updated: September 20, 2016 00:11 IST

दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १९: केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अधिनियम १९९५ च्या कायद्यान्वये व शासन परिपत्रकाप्रमाणे चिखली तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, या मागणीसाठी स्थानिक तहसील कार्यालयात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात १९ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. नगर परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी अर्थसंकल्पाच्या ३ टक्के निधी दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या कल्याणासाठी खर्च करणेबाबत सर्व ग्रामपंचायतींना कळवावे व शासननिर्णय झाल्यापासून ज्या ग्रामपंचायतीने तीन टक्के खर्च केला नाही, अशा ग्रमपंचायतींवर कारवाई करण्यात यावी, तीन टक्के निधी नियंत्रण करण्याकरिता तालुकास्तरावर समिती गठीत करावी व त्यावर दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे, भूखंड निवासी व व्यापारी गाळे वाटपामध्ये कायद्याप्रमाणे तीन टक्के दिव्यांगांना देण्यात यावे, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींना दिव्यांगांची नोंदणी करण्याबाबत लेखी आदेश देण्यात, तसेच शासननिर्णय झाल्यापासून ज्या ग्रामपंचायतीने नोंदणी केली नाही, त्यावर कारवाई करण्यात यावी, उंद्री येथे दिव्यांग बांधवांनी आंदोलन करूनही ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंंत दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सचिवांवर कारवाई करण्यात यावी, तसेच संजय गांधी निराधार योजनेतून ४0 टक्के दिव्यांग बांधवांचे प्रस्ताव विनाअट तत्काळ मंजूर करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख संजय इंगळे, शिवनारायण पोपळकर, तालुकाप्रमुख ङ्म्रीराम सुरोसे, अंबादास गावंडे, सुभाष भोंडे, नामदेव वरते, संदीप गालट, उषा पांडे, केशव शेजोळ, रामदास इंगळे, नवृत्ती शेजोळ, राजू सुरोसे, शे.शेकुर कुरेशी, अहेमद पठाण, विनायक नसवाले, सप्तङ्म्रृंगी सोनुने, सोहेल शे., विठ्ठल पंडित, भानुदास इंगळे, दिलीप वानखेडे, सुभाष भोंडगे, सविता गुरव सहभागी होते.