शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

कडक निर्बंधांमुळे शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST

धामणगाव धाड : येत्या आठ ते दहा दिवसात रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत असून, खरीप हंगाम तोंडावर आला आहे. ...

धामणगाव धाड : येत्या आठ ते दहा दिवसात रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत असून, खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच कडक निर्बंध लावण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शेतात नांगरणी करण्याचे व खत टाकण्याचे काम शेतकरी करत आहेत. २४ मेपासून रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात पाऊस आल्यास शेतकरी मशागतीला सुरुवात करतात. अशातच शेतकऱ्यांची बियाणे, रासायनिक खते घेण्याची लगबग सुरू होते. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध असल्याने बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्याला घरी असलेला शेतमाल विकल्याशिवाय पर्याय नाही. जिल्हाबंदीमुळे शेतमालाला भाव नाही. अशातच खरीप हंगामासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव कशी करावी, ही चिंता पडली आहे. मोटार पंपाची कामे करावी तर दुकान बंद, कृषी केंद्रे बंद. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने लावलेले कडक निर्बंध पुन्हा वाढवले, तर शेतकरी खरीप हंगामाला सामोरा कसा जाणार? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. महागडे बियाणे व खते घेणे बाकी आहे. रोहिणी बरसल्या की शेतात पेरणीला सुरुवात होते आणि अशात कडक निर्बंध पाहता, खरीप हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.