शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेलगाव आटोळ येथे वादळी वाऱ्याचे थैमान

By admin | Updated: May 28, 2017 04:23 IST

पावसाच्या सरी कोसळल्या!

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यात २५ मे पासून वातावरणात बदल झाला आहे. २६ व २७ मे रोजी वादळी वार्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे नागरिक थोडे सुखावले असले, तरी वादळी वार्यामुळे शेलगाव आटोळ येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे विद्युत पोल कोसळल्याने शेलगाव आटोळसह परिसरातील चार गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.सबस्टेशनची निर्मिती होऊन चार वष्रे उलटूनदेखील अपूर्ण कामांमुळे या बसस्टेशनवरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनतेला मोठा त्रास सोसावा लागत आहे. शेलगाव आटोळ परिसरात वादळी वार्यामुळे शेलगाव आटोळ ३३ केव्ही सबस्टेशनच्या मुख्य वाहिनीच्या तारा अनेक ठिकाणी तुटून पडल्या. तसेच काही विद्युत पोल कोसळल्याने, या सबस्टेशनांतर्गत येणार्या चार गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या भागात नेहमीच विजेची समस्या उद्भवत असल्याने जनतेच्या मागणीवरून या ३३ केव्हीच्या विद्युत सबस्टेशनची गत चार वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी चिखली ते शेलगाव आटोळपर्यंत मुख्य वाहिनीसाठी पोलदेखील उभारण्यात आले आहेत. मात्र, पोल उभारणीनंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीतच यातील अनेक पोल कोसळले होते व त्या पश्चात आता पुन्हा विद्युत पोल कोसळल्याने या भागातील नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.