शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राज्य सरकारचा नाबार्डसोबत सामंजस्य करार

By admin | Updated: March 18, 2015 01:40 IST

बुलडाणा जिल्हा बँक पुनरूज्जीवनाची प्रक्रिया; मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट.

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला मदत देण्याबाबत केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर रोजी केलेली घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य सरकारचा केंद्र सरकार तसेच नाबार्डसोबत करारनामा होणे अपेक्षित आहे. हा करारनामा २0 फेब्रुवारी रोजी होणार होता; मात्र विविध कारणांमुळे तो लांबला होता. अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिव्टरवर या सामंजस्य कराराबाबत स्वत: माहिती दिली असल्याने जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग खुला झाला आहे. अडचणीत आलेल्या बुलडाणा, वर्धा, नागपूर जिल्हा बँकांना मदत करण्याची घोषणा ५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी एमओयू म्हणजे (मेमॅरेन्डम ऑप अंडरस्डींग) अर्थात करारनामा होणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी केंद्र सरकारसोबतच नाबार्डची भूमिका मोठी असल्याने या राज्य सरकारकडून या करारनामासंदर्भात मंगळवारी हालचाली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आ. डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत नाबार्डसोबत करारनामा झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी टिव्टरवर दिली आहे. त्यांनी याबाबत नमूद केले आहे की, नागपूर, वर्धा व बुलडाणा या तिन्ही जिल्हा बँकेच्या संदर्भा तील सामंजस्य करार झाला असून, दोन लाख ५0 हजार शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यास या करारामुळे मदत होणार आहे. दरम्यान, पीएम घोषणेच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा हा करार महत्त्वाचा ठरणार आहे; तसेच या करारामुळे जिल्हा बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेविरोधात नागपूर न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या खटल्यातही नाबार्डला न्यायालयात आपली भूमिका सादर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.