शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

सोयाबीनवर खोडमाशी, उंटअळी, चक्रीभुंग्याचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:31 IST

बुलडाणा :  मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर  खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी  यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी  बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा  प्रादुर्भाव झालेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर  खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी  यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी  बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा  प्रादुर्भाव झालेला आहे. कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २0१७-१८ अंतर्ग त मोताळा व मलकापूर तालुक्यातील प्रादुर्भावग्रस्त पिकांची प्र त्यक्षात शेतात जावून पाहणी केली. या चमूमध्ये कृषी विज्ञान  केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी.पी. जायभाये, डॉ. मिलिंद गिरी, कीड  नियंत्रक जी. टी सांगळे, मंडळ कृषी अधिकारी के. एल कंकाळ,  एस.एच पवार, कृषी पर्यवेक्षक व्ही. आर. धांडे, विशाल  महाजन, डी. बी. नवले, कीड सर्वेक्षक विकास ताठे, मयूर  मेहसरे यांचा समावेश होता.शेतकर्‍यांनी बांधावरील किडींना पूरक असणार्‍या वनस्पतींचा  नाश करावा, अंडपुंज असलेली पाने नष्ट करावी. पाच ते दहा  कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावे, सोयाबीनवरील शेंगा  पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झकार्ब १५.६ ई.सी  ७ मि.ली किंवा क्लारन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मि.ली  किंवा लॅमडा सॅहलोथ्रीन ४.९ सि.एस ६ मि.ली १0 लीटर पाण्या त फवारावे, कापूस पिकावर सीटामाप्रीड २0 एस.पी २.५ ग्रॅम,  थायमिथॉक्साम २५ डब्ल्यू जि २.५ ग्रॅम, डायमेथोएट ३0 इ.सी  १0 मि.ली  यापैकी एका औषधाची १0 लीटर पाण्यात मिसळून   फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी  शेतकरी  बंधूंनी नियमित पिकांची पाहणी करून एकात्मिक कीड  नियंत्रणाचा मार्ग अवलंबवावा, असे आवाहन कृषी  विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.