शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

संकटातही सावरल्या पेरण्या!

By admin | Updated: August 26, 2015 00:31 IST

बुलडाणा जिल्ह्यातील २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली.

बुलडाणा : ऐनपेरणीच्या हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. शेतकर्‍यांसाठी हे अस्मानी संकट नवीन नाही; परंतु यात सुलतानी संकटांची भर पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले; मात्र शेतकर्‍यांनी या सर्व गोष्टीला सामोरे जात संकटाच्या काळातही आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोजून चार-पाच दिवसात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवातीपासूनच दुष्काळाचे ग्रहण लागले होते. पावसाच्या आशेवर बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीची कामे सुरु केली आहेत; मात्र पुढे पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला. पाण्याअभावी उभी पिकेही वाळून गेली. या आस्मानी संकटाबरोबरच शेतकर्‍यांपुढे सुलतानी संकटेही उभी राहिली. यंदा विविध बँकांनी थकीत कर्जदार शेतकर्‍यांना ऐनपेरणीच्या काळात कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे राहणे, जिल्हा प्रशासनाने कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय वेळेवर घेतला असता, तर शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळाला असता. यामुळे जिल्ह्यात पेरण्या लांबल्या. ३0 जूनपयर्ंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पावसाची अवकृपा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे बळीराज्याचे मनोधैर्य खचल्यामुळे गत चार महिन्यात जिल्ह्यातील ११ शेतकर्‍यांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकाराला; मात्र या पाचवीला पुजलेल्या संकटावरही मात करून आजपर्यंंत ७ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे.