शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सर्पदंशाने बैल दगावला

By admin | Updated: August 19, 2014 23:16 IST

वन्य प्राण्यामुळे पिकांना आणि जनावरांना धोका निर्माण होत आहे.

चिखली : पावसाअभावी आधिच हवालदिल झालेल्या आहे. या अडचणीत भर म्हणजे वन्य प्राण्यामुळे पिकांना आणि जनावरांना धोका निर्माण होत आहे. येथील शेतकरी ङ्म्रीकिसन सिताफळे यांच्या गोठय़ात बांधलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यामुळे सदर शेतकर्‍याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.स्थानिक गजानन नगरमधील शेतकरी ङ्म्रीकसन रघुनाथ सिताफळे हे सकाळी बैलांना चारापाणी केल्यानंतर शेतात कोळपे सुरू असल्याने त्यांना सोडण्यासाठी गेले असता बैलाला सर्पदंश झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान याबाबत सिताफळे यांनी सर्पमित्रांना माहिती दिली असता बाळू निळे, किशोर तेलगोटे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता तेथे कोब्रा (नाग) जातीचा साप आढळून आला. सर्पमित्रांनी या सापाला अत्यंत शिताफीने जेरबंद केले. या घटनेत शेतकरी सिताफळे यांचा बैल दगावला आहे. ऐनवेळी बैल दगावल्याने शेतातील कामे खोळंबणार असून आधिच पावसाअभावी पिके वाळत चालली असताना बैल दगावल्याने सिताफळे यांचे सुमारे ३५ हजार रूपयांचे ऐन शेतीचे हंगामाचेवेळी नुकसान झाले. वन्यप्राणी शेतकर्‍याकडील जनावरांना करीत असल्याचे घटना सर्वत्र घडल आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.