शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

तुरीचे मोजमापाला संथगती

By admin | Updated: April 20, 2017 15:59 IST

मागीलवर्षी तीन आकडी भाव असणा-या तुरीला यावर्षी निम्मासुध्दा भाव नाही.

खामगाव : हमीदराने तूर खरेदी केंद्रावर १५ एप्रिलपासून आवक बंद करण्यात आली आहे. मात्र वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई या केंद्रांवर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ ठिकाणी ५ हजार ५० रुपये प्रतिक्ंिवटल या दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. मात्र मागीलवर्षी तीन आकडी भाव असणाऱ्या तुरीला यावर्षी निम्मा सुध्दा भाव नाही. शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने गतवर्षी ज्या शेतमालाचे भाव वाढतात त्या पिकाचे उत्पादन शेतकरी भाववाढीच्या आशेने घेतात. मात्र आयात व इतर कारणांमुळे अशा शेतमालाचे भाव पडतात. अशीच शेतकऱ्यांची निराशा यावर्षी तुरीच्या पिकाने केली आहे. परिणामी कधी नव्हे तेव्हढी आवक हमीदर तूर विक्री केंद्रावर झाली आहे. परिमाणी अनेक शेतकरी महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून हमीदर केंद्रावर मुक्काम ठोकून आहेत.