शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

अमडापूर येथे रस्त्यावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने व हे संकट दूर करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या नियमांचे पालन ...

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने व हे संकट दूर करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी शासनाने व्यावसायिकांना व व्यापाऱ्यांना वेळ ठरवून दिलेली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी वेळेनुसार आपले दुकाने बंद करणे आवश्यक आहे. शासनाला सहकार्य केल्यास कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याचे काम पडणार नाही, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व विनाकारण बाहेर फिरू नये, जेणेकरून दुसऱ्याला झालेल्या आजारापासून आपण वाचू शकाल. त्यासाठी आपण आपले स्वतःचे रक्षण करून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे. अमडापूर ग्रामपंचायत व उंद्री ग्रामपंचायत सरपंच व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विना मास्क फिरणाऱ्यांकडून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता कोणताही दंड होऊ नये, यासाठी शासनाला सहकार्य करून नियमाचे पालन करावे, असे आवाहन पोलीस, आरोग्य विभाग व अमडापूर ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई संजय गवई व उंद्री ग्रामपंचायत सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर व दिलेल्या वेळेनुसार दुकाने बंद न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना ठाणेदार अमित वानखेडे यांनी दिल्या आहेत.