शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना १४०० क्विंटल धान्य, किराणा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ...

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार, माजी आमदार, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, महिला आघाडी, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व शिवसेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून एक हजार ४०० क्विंटल धान्य व किराणा (गहू, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) जमा केले. गुरुवारी मेहकर येथून १३ बसेसमधून हे धान्य व किराणा पूरग्रस्तांना रवाना करण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई झोरे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, किसान सेनेचे लखन गाडेकर, तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, बाळासाहेब नारखेडे, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपनगराध्यक्ष तथा शहरप्रमुख जयचंद बाठीया, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीपबापू देशमुख, अजय उमाळकर, नंदू कऱ्हाडे, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, ओमसिंग राजपूत, युवा सेना तालुकाप्रमुख भूषण घोडे, भास्कर राऊत, दुर्गाप्रसाद रहाटे, कामगार सेनेचे संजय मापारी यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

शिवसैनिकांचा प्रतिसाद

येथील जिजाऊ चौक ते धर्मवीर दिलीपराव रहाटे चौकापर्यंत सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक या बसेससोबत पायी गेले व तेथून १३ बसेस पुढे गेल्या. या बसेससोबत आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर सोबत गेले असून खासदार प्रतापराव जाधवही आजच चिपळूणला जाणार आहेत.