शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दहावीच्या निकालाला उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

बुलडाणा : काेराेनामुळे शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे, शासनाने निर्धारित केलेल्या मूल्यांकनाच्या निकषानुसार दहावीचा ...

बुलडाणा : काेराेनामुळे शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे, शासनाने निर्धारित केलेल्या मूल्यांकनाच्या निकषानुसार दहावीचा निकाल तयार करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शाळांनी निकाल पूर्ण केला आहे.

अमरावती बाेर्डाने शाळांना निकाल सादर करण्यासाठी केंद्र निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांना त्यांचा निकाल तयार करून बुलडाणा येथे २ जुलै राेजी बाेर्डाच्या प्रतिनिधींकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे, सध्या माध्यमिक शाळांमध्ये निकालाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गत वर्षापासून काेराेनामुळे शाळा बंदच आहेत. त्यामुळे, नववीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. यावर्षीही काेराेनामुळे शाळा काहीच महिने सुरू झाल्या हाेत्या. त्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, असा प्रश्न शिक्षकांना आहे. यावर्षी चाचण्या घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, शाळाच बंद असल्याने अशा चाचण्या घेण्यासाठी अडचण आली आहे.

इयत्ता दहावीचे निकाल शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार तयार करण्यात येत आहे. सुरुवातीपासून या कामाला प्राधान्य दिल्याने निकाल तयार झाले आहेत.

के. एन. शिंदे, मुख्याध्यापक

मूल्यांकन करण्याविषयी काही अडचणी आल्या हाेत्या. त्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निकाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. आता अंतिम टप्यात निकाल आला.

सूरज माेरे, शिक्षक

निकालाचे काम अंतिम टप्यात आले

शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वच शाळांचे सहकार्य मिळत असल्याने ९० टक्के शाळांचे निकाल तयार आहेत. त्यामुळे, निकाल वेळेवर लागणार आहे.

प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्य.