शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

गावकर्‍यांच्या सहकार्यातून शाळेचे नंदनवन

By admin | Updated: September 5, 2014 00:24 IST

बोराखेडी येथील शालेय परिसरातसह शाळेचे नंदनवन करून नवा आदर्श निर्माण केला.

मुरलीधर चव्हाण / मोताळाबोराखेडी येथील भिल्ल, वैदु व वडार समाजाच्या पालकांच्या भेटी घेवून गावकर्‍यांच्या मदतीने शालेय परिसरातसह शाळेचे नंदनवन करणारे शिक्षक अनिल कन्हीराम चव्हाण यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. बोराखेडी हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सन २00४-0५ मध्ये भिल्ल वस्तीमध्ये उभारलेल्या या शाळेत कुठल्याच सुविधा नव्हत्या. त्यात भिल्ल, वडार व वैदु या आदिवासी समाजाचा व्यावसाय मजुरी करणे व दारू गाळणे एवढाच. अशा स्थितीत शाळेबद्दल आपुलकी निर्माण करून आदिवासी प्रवर्गातील वस्तीमध्ये शाळेचे वातावरण आनंददायी व शैक्षणिकदृष्ट्या सुखावह करण्याचे काम अनिल चव्हाण हे सहकारी शिक्षक व गावकर्‍यांच्या मदतीने केले. आज रोजी भिल्ल वस्तीमधील शाळेचा परिसर हिरवागार दिसत असतो.सर्व प्रकाराच्या सुविद्या पाहावयास मिळतात. शाळेमधील बोलक्या भिंतीचा उपक्रम तालुकाभरातील सर्व शाळांसाठी आदर्श ठरला आहे. शाळेचे वातावरण आनंददायी असून शैक्षणिकदृष्टया सुखावह झाल्यामुळे २५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील १५0 विद्यार्थी हे भिल्ल, वैदु व वडार समाजाचे असून आता अंत्री गावातील ७५ विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शालेय परिसर हिरवागार करण्यासाठी स्वत: शिक्षक अनिल चव्हाण यांनी सुरूवातीला पाच हजार रूपयाचे झाडे आणून वृक्षारोपण केले होते. वर्षभर शिक्षकांच्या वाढदिवशी एका झाडाचे वृक्षारोपण केले जाते. गावकर्‍यांच्या मंदतीने पिण्याच्या पाण्याचा व संरक्षण भिंतीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.जि.प. कडून साहित्य व अनुदान मिळेल काय? याची प्रतीक्षा न करता गावातून लोकवर्गणीच्या माध्यमातून शहरी भागाला साजेल व लाजवेल असे साहित्य या शाळेमध्ये खरेदी करून उपलब्ध करून दिले आहे.