शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

२२ गावांतील सरपंचपदाचे आरक्षण आज निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

त्यामुळे आता अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ४ मार्च रोजी ही आरक्षण सोडत होणार आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ...

त्यामुळे आता अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ४ मार्च रोजी ही आरक्षण सोडत होणार आहे.

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी झाल्या होत्या. त्यानंतर १८ जानेवारीला निकाल लागला होता. ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान यापैकी जवळपास ४९३ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले होते. मात्र, त्याउपरही जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची संबंधित आरक्षणाचा सदस्य नसल्यामुळे निवड होवू शकली नव्हती. त्यामुळे यासंदर्भात गुंता निर्माण झाला होता. आता यापैकी २२ ठिकाणची आरक्षण सोडत ४ मार्च रोजी होत आहे.

--या गावांचा आहे समावेश--

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी १२ वाजता हे आरक्षण ठरणार आहे. यामध्ये जवळा बाजार, माळेगाव गौड, आलमपूर (नांदुरा), पुन्हई, कोथळी, अंत्री, टाकळी, वाघजाळ (मोताळा), वरवट खंडेराव, पातुर्डा खुर्द, रुधाना, तामगाव, आलेवाडी ( संग्रामपूर), अरेगाव (मेहकर), वरखेड (मलकापूर), भोगावती, दिवठाणा, (चिखली), आडोल बुद्रुक, वडशिंगी (जळगाव), अजीसपूर (बुलडाणा), पिंपरखेड (सी.राजा) गोत्रा (लोणार), गवंढाळा (खामगाव) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे